बातम्या
-
मोलेम जवळ दुचाकीची ट्रकला धडक; कर्नाटकातील दोन तरुणांचा मृत्यू
अनमोड: आज सकाळी अंदाजे साडेसहाच्या सुमारास, मोलेम नांदरेन जवळ एक दुचाकी आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. ही दुचाकी कर्नाटक दिशेने येत…
Read More » -
बनावट नोटा, बेकायदेशीर गुंतवणूक आणि गांजावर नागरिकांचा आक्रोश
दांडेली(प्रतिनिधी)– दांडेलीतील काही सजग नागरिकांनी डीवायएसपी साहेबांना निवेदन सादर करत शहरातील गंभीर आणि संशयास्पद घडामोडींविषयी सखोल चौकशी करण्याची मागणी केली…
Read More » -
बीसीए शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीची आत्महत्या; बेळगावच्या वसतिगृहात घडली घटना
बेळगाव : बीसीए शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बेळगावच्या महांतेश नगरमधील समाजकल्याण वसतिगृहात घडली आहे. शिल्पा…
Read More » -
शौर्याचा सन्मान: वडगांवमध्ये शहीद धोंडीबा देसाईंच्या स्मृतीसाठी स्वागत कमान
खानापूर: वर्ष 1999 मध्ये कारगिल युद्धात शहीद झालेले आणि कर्नाटकातील एकमेव वीर जवान म्हणून ओळख असलेले वडगांव (जांबोटी) येथील शहीद…
Read More » -
सेवानिवृत्त जवानांसाठी पुन्हा सेवेत येण्याची सुवर्णसंधी!
बेळगाव – मराठा लाईट इन्फंट्रीच्या सेवानिवृत्त जवानांसाठी मोठी संधी चालून आली आहे. द मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर, बेळगाव येथे…
Read More » -
दहावीचा निकाल कधी जाहीर होणार? जाणून घ्या संभाव्य तारीख
Karnataka SSLC Result 2025: कर्नाटक स्कूल एग्जामिनेशन्स अँड असेसमेंट बोर्ड (KSEAB) लवकरच यंदाचा दहावीचा निकाल जाहीर करणार आहे. यंदाची दहावीची…
Read More » -
कौंदल येथे जंगली शिकार करणाऱ्यावर कारवाई
खानापूर : वनविभागाने खानापूर तालुक्यातील कौंदल गावात छापा टाकत बेकायदेशीररीत्या साठवलेले जंगली मेंढीचे मांस आणि शस्त्रसाठा जप्त केला. ही कारवाई…
Read More » -
कणकुंबी शाळेचा 129 वा शतकोत्तर रौप्यमहोत्सव 15 एप्रिलला
कणकुंबी, ता. खानापूर – सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळा, कणकुंबी (ता. खानापूर) ही शाळा आपल्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवाच्या निमित्ताने 15 एप्रिल…
Read More » -
हरिप्रिया एक्सप्रेसमधून उडी; तरुणाचे दोन्ही पाय कट
बेळगाव गोकाक तालुक्यातील कोण्णूर स्थानकाजवळ हरिप्रिया एक्सप्रेसमधून चालत्या गाडीतून उडी मारताना एका विनातिकीट तरुणाचे दोन्ही पाय चाकाखाली येऊन कट झाले.…
Read More » -
‘हे पाणी नाही, पिढ्यांचं भवितव्य चोरणार!’ – दिलीप कामत यांचा इशारा
म्हादई नदी वळवण्याच्या प्रकल्पाला खानापूरकरांचा तीव्र विरोध! खानापूर (प्रतिनिधी): म्हादई नदीचे पाणी उत्तर कर्नाटकात वळवण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या भांडुरा प्रकल्पाला खानापूर…
Read More » -
दांडेलीतील घरातून 500 रुपयांच्या बनावट नोटांचे 14 कोटी जप्त
दांडेली:; गांधीनगर, येथील एका बंद घरातून ५०० रुपयांच्या तब्बल १४ कोटी रुपयांच्या बनावट नोटा सापडल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.…
Read More » -
खानापूर केएलई कॉलेजच्या तेजतर्रार मुली! बारावीत मुलींचे घवघवीत यश
खानापूर – कर्नाटक राज्यातील पीयूसी द्वितीय वर्षाच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून, खानापूर येथील केएलई सोसायटीचे एम. एस. होसमनी…
Read More » -
खानापूर तालुक्यात युवकाने संपवले जीवन
खानापूर: नुकताच मिळालेल्या माहितीनुसार खानापूर तालुक्यातील चिकदिनकोप येथील युवक महावीर गुंडू हनिगोळ (वय 26) या युवकाने आत्महत्या केल्याची घटना समोर…
Read More » -
बारावीचा निकाल जाहीर, उडुपी जिल्हा अव्वल
खानापुर: 2025 शैक्षणिक वर्षासाठीचा द्वितीय पीयूसी (बारावी) निकाल आज, मंगळवारी जाहीर करण्यात आला असून यंदा एकूण 73.45 टक्के निकाल लागला…
Read More » -
खानापूर तालुक्यातील भाविकांची सौंदत्ती यात्रेला मोठी उपस्थिती
खानापूर: सौंदत्ती येथील श्री रेणुका देवीच्या दर्शनासाठी वर्षभर भाविकांची वर्दळ असतेच, मात्र चैत्र पौर्णिमेच्या यात्रेसाठी विशेषतः लाखोंच्या संख्येने भाविक सौंदत्ती…
Read More » -
उद्या बारावीचा रिझल्ट, कसा आणि कुठे पाहायचा
Karnataka 2nd PUC result 2025 Steps to check बेंगळूर : मार्च 1 ते 20 दरम्यान पार पडलेल्या कर्नाटकाच्या द्वितीय पीयूसी…
Read More » -
खानापूर वाचवा! शेती वाचवा! पाऊस वाचवा! उद्या बैठक
खानापूर: तालुक्यातील शेतकऱ्यांवर स्वाधीनतेचे संकट कोसळले आहे. भांडुरा नाल्याचे पाणी धारवाड जिल्ह्यात मोठ्या पाईपद्वारे वळवण्यासाठी कर्नाटक सरकारने आखलेल्या योजनेमुळे खानापूर…
Read More » -
आमदार विठ्ठलराव हलगेकर: ग्रामीण भागातील रस्त्यांचा होणार कायापालट
खानापूर: विधानसभा मतदारसंघात ‘प्रगतीपथ’ योजनेंतर्गत 37.62 कि.मी. लांबीचे एकूण 30 ग्रामीण रस्ते विकसित करण्याचे नियोजन आहे. आमदार विठ्ठल हलगेकर यांनी…
Read More » -
मावशीकडे आलेल्या युवकाचा तलावात बुडून अपघाती मृत्यू, गावात हळहळ
खानापूर: तालुक्यातील देमिनकोप गावाजवळील तलावात बुडून एका युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली. मृत युवकाचे नाव…
Read More » -
लग्न ठरत नसल्याच्या मानसिक त्रासातून आत्महत्या – युवकाचा मृत्यू
खानापूर: लग्न ठरत नसल्याच्या मनस्तापातून नैराश्यात गेलेल्या पिरनवाडी येथील 32 वर्षीय युवकाने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. उपचारादरम्यान…
Read More »